<p>उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपलं अर्धनग्न आंदोलन अखेर मागे घेतलं. सातारच्या खंडाळ्यातील ज्या शेतकऱ्यांचा एमआयडीसीला जमीन देण्यास विरोध आहे. त्यांच्या जमिनींचं अधिग्रहण होणार नाही, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. आज आंदोलक शेतकऱ्यांची झालेल्या चर्चेनंत देसाई यांनी हा निर्णय घेतला आहे. सातारच्या
0 comments:
Post a Comment