Monday, March 28, 2022

पुण्यात उन्हाळी फळांची आवक वाढली

पुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२७) गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली होती. मागणी आणि पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते. तर फळविभागात उन्हाळी फळांची आवक वाढली होती. यामध्ये कलिंगड, खरबूज, हापूस आंब्याचा समावेश आहे.

फळे, भाजीपाल्याच्या आवकेमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक आवक झाली होती. यामध्ये परराज्यांतून गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे १० ट्रक हिरवी मिरची, गुजरात, मध्यप्रदेश येथून ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, राजस्थानहून ५ टेम्पो गाजर, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश येथून ४ ट्रक मटार, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून ३०० गोणी तोतापुरी कैरी, गुजरात, मध्य प्रदेश येथून ८ ते १० ट्रक इतकी आवक झाली. 

स्थानिक भागातून सातारी आल्याची सुमारे १ हजार २०० पोती, टोमॅटोची सुमारे १० हजार क्रेट्स, भेंडी, गवार आणि हिरवी मिरची प्रत्येकी सुमारे ५ टेम्पो, फ्लॅावर, तांबडा भोपळा आणि सिमला मिरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, कोबी ८ टेम्पो, गाजर ५ टेम्पो, मटार २५० ते ३०० गोणी, चिंच सुमारे ५० गोणी आणि  कांदा ७० ट्रक, तर आग्रा, इंदूर, स्थानिक भागातून बटाटा ४० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : ९०-१२०, बटाटा : १२०-१५०, लसूण :१००-४००, आले सातारी : १५०-२२०, भेंडी : २००-३००, गवार : गावरान व सुरती ४००-७००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : १५०-२५०, हिरवी मिरची : ५००-७००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : १००-१४०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : २५०-३००, काकडी -१००-१४०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ६०-१००, वांगी : १५०-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची :२००-३००, तोंडली : कळी ३००-४००, जाड : १८०-२००, शेवगा : १२०-१६०, गाजर : १५०-२००, वालवर : २५०-३००, बीट : ६०-८०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : परराज्य : ५५०-६००, स्थानिक : ४००-५००, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : ६०-१००, चिंच : अखंड : २५०-३००, फोडलेली : ५००-६००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे १ लाख तर मेथीची ३० हजार जुड्या इतकी आवक झाली होती. 

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१२००, मेथी : ८००-१०००, शेपू : ४००-५००, कांदापात : ६००-८००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-४००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ६००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : 
६००-८००.

फळबाजार 

फळ विभागात रविवारी (ता.२७) संत्री आणि मोसंबी प्रत्येकी सुमारे ३० टन, डाळिंब ४० टन, पपई ५ टेम्पो, लिंबे सुमारे दीड हजार गोणी, पेरू ६ टन, कलिंगड ८० टन, खरबूज ४० टेम्पो तर द्राक्षांची सुमारे १० टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ७००-१५००, मोसंबी : (३ डझन) : २५०-४५०, (४ डझन) : ९० ते २२०, संत्री : (१० किलो) : ३००-१०००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१३०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ७-१३, खरबूज : १०-१५, पपई : १०-१२, पेरू (२० किलो) : २००-२५०, रत्नागिरी हापूस (कच्चा) (३ ते ६ डझन) : ३०००-६०००, तयार (३ ते ६ डझन) - ३ हजार ५०० ते ७ हजार, द्राक्षे (१५ किलो) : माणिक चमन : ५००-७००, सोनाका : ५५०-७५०, थॉमसन ४००-६००, जम्बो : (१० किलो) ६००-८००. 

फुलबाजार

 गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांचे नियोजन केले आहे. त्यामुळे फुले राखून ठेवल्याने बाजारातील फुलबाजारात झेंडूची आवक घटली आहे. बाजारात मागणीही कमी असल्याने झेंडूचे दर टिकून आहे. अन्य फुलांचीही आवक आणि मागणी संतुलित असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर्व फुलांचे दर टिकून असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-५०, गुलछडी : १००-१५०, अॅस्ठर (५ जुड्या) ः ३०-४०, सुटा १५०-२५०, कापरी : २०-४०, शेवंती : १००-१६०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १०-३०, गुलछडी काडी : ५०-१२०, डच गुलाब (२० नग) : ४०-१००,  जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : ८०-१५०, शेवंती काडी १५०-२००, लिलीयम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड २००-४००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ५०-८०.

चिकन, मटण 

उन्हाळ्यामुळे कोंबड्यांची बाजारातील आवक घटली आहे. तसेच, बोकड व बोलाईवरही उन्हाळ्याचा परिणाम झाला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कायम असल्याने भाव टिकून आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडल्याने गावरान अंड्यांच्या भावात शेकड्यामागे १५ ते २० तर इंग्लिश अंड्याच्या भावातही शेकड्यामागे २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. 

मटण : बोकडाचे ७००, बोलाईचे ७००, खिमा ७००, कलेजी ७४०. 
चिकन २७०, लेगपीस ३४०, जिवंत कोंबडी २००, बोनलेस ३७०. 
अंडी : गावरान (शेकडा) ८५०, डझन १०८, प्रतिनग ९. इंग्लिश (शेकडा) ४३४, डझन ६०, प्रतिनग 
५.

News Item ID: 
820-news_story-1648384045-awsecm-117
Mobile Device Headline: 
पुण्यात उन्हाळी फळांची आवक वाढली
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

पुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२७) गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली होती. मागणी आणि पुरवठा संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते. तर फळविभागात उन्हाळी फळांची आवक वाढली होती. यामध्ये कलिंगड, खरबूज, हापूस आंब्याचा समावेश आहे.

फळे, भाजीपाल्याच्या आवकेमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक आवक झाली होती. यामध्ये परराज्यांतून गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे १० ट्रक हिरवी मिरची, गुजरात, मध्यप्रदेश येथून ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, राजस्थानहून ५ टेम्पो गाजर, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश येथून ४ ट्रक मटार, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून ३०० गोणी तोतापुरी कैरी, गुजरात, मध्य प्रदेश येथून ८ ते १० ट्रक इतकी आवक झाली. 

स्थानिक भागातून सातारी आल्याची सुमारे १ हजार २०० पोती, टोमॅटोची सुमारे १० हजार क्रेट्स, भेंडी, गवार आणि हिरवी मिरची प्रत्येकी सुमारे ५ टेम्पो, फ्लॅावर, तांबडा भोपळा आणि सिमला मिरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, कोबी ८ टेम्पो, गाजर ५ टेम्पो, मटार २५० ते ३०० गोणी, चिंच सुमारे ५० गोणी आणि  कांदा ७० ट्रक, तर आग्रा, इंदूर, स्थानिक भागातून बटाटा ४० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : ९०-१२०, बटाटा : १२०-१५०, लसूण :१००-४००, आले सातारी : १५०-२२०, भेंडी : २००-३००, गवार : गावरान व सुरती ४००-७००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : १५०-२५०, हिरवी मिरची : ५००-७००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : १००-१४०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : २५०-३००, काकडी -१००-१४०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ६०-१००, वांगी : १५०-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची :२००-३००, तोंडली : कळी ३००-४००, जाड : १८०-२००, शेवगा : १२०-१६०, गाजर : १५०-२००, वालवर : २५०-३००, बीट : ६०-८०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : परराज्य : ५५०-६००, स्थानिक : ४००-५००, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : ६०-१००, चिंच : अखंड : २५०-३००, फोडलेली : ५००-६००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे १ लाख तर मेथीची ३० हजार जुड्या इतकी आवक झाली होती. 

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१२००, मेथी : ८००-१०००, शेपू : ४००-५००, कांदापात : ६००-८००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-४००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ६००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : 
६००-८००.

फळबाजार 

फळ विभागात रविवारी (ता.२७) संत्री आणि मोसंबी प्रत्येकी सुमारे ३० टन, डाळिंब ४० टन, पपई ५ टेम्पो, लिंबे सुमारे दीड हजार गोणी, पेरू ६ टन, कलिंगड ८० टन, खरबूज ४० टेम्पो तर द्राक्षांची सुमारे १० टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ७००-१५००, मोसंबी : (३ डझन) : २५०-४५०, (४ डझन) : ९० ते २२०, संत्री : (१० किलो) : ३००-१०००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१३०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ७-१३, खरबूज : १०-१५, पपई : १०-१२, पेरू (२० किलो) : २००-२५०, रत्नागिरी हापूस (कच्चा) (३ ते ६ डझन) : ३०००-६०००, तयार (३ ते ६ डझन) - ३ हजार ५०० ते ७ हजार, द्राक्षे (१५ किलो) : माणिक चमन : ५००-७००, सोनाका : ५५०-७५०, थॉमसन ४००-६००, जम्बो : (१० किलो) ६००-८००. 

फुलबाजार

 गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांचे नियोजन केले आहे. त्यामुळे फुले राखून ठेवल्याने बाजारातील फुलबाजारात झेंडूची आवक घटली आहे. बाजारात मागणीही कमी असल्याने झेंडूचे दर टिकून आहे. अन्य फुलांचीही आवक आणि मागणी संतुलित असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर्व फुलांचे दर टिकून असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-५०, गुलछडी : १००-१५०, अॅस्ठर (५ जुड्या) ः ३०-४०, सुटा १५०-२५०, कापरी : २०-४०, शेवंती : १००-१६०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १०-३०, गुलछडी काडी : ५०-१२०, डच गुलाब (२० नग) : ४०-१००,  जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : ८०-१५०, शेवंती काडी १५०-२००, लिलीयम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड २००-४००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ५०-८०.

चिकन, मटण 

उन्हाळ्यामुळे कोंबड्यांची बाजारातील आवक घटली आहे. तसेच, बोकड व बोलाईवरही उन्हाळ्याचा परिणाम झाला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कायम असल्याने भाव टिकून आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडल्याने गावरान अंड्यांच्या भावात शेकड्यामागे १५ ते २० तर इंग्लिश अंड्याच्या भावातही शेकड्यामागे २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. 

मटण : बोकडाचे ७००, बोलाईचे ७००, खिमा ७००, कलेजी ७४०. 
चिकन २७०, लेगपीस ३४०, जिवंत कोंबडी २००, बोनलेस ३७०. 
अंडी : गावरान (शेकडा) ८५०, डझन १०८, प्रतिनग ९. इंग्लिश (शेकडा) ४३४, डझन ६०, प्रतिनग 
५.

English Headline: 
Agriculture news in marathi, Summer fruit arrivals increased in Pune
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, बाजार समिती, agriculture Market Committee, विभाग, Sections, हापूस, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, टोमॅटो, गवा, कांदा, भुईमूग, Groundnut, नारळ, कोथिंबिर, फळबाजार, Fruit Market, डाळ, डाळिंब, पपई, papaya, पेरू, द्राक्ष, रत्नागिरी हापूस, फुलबाजार, Flower Market, झेंडू, खून, व्यापार, गुलाब, Rose, चिकन, मटण
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Summer fruit arrivals increased in Pune
Meta Description: 
Summer fruit arrivals increased in Pune पुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२७) गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली होती.


Saturday, March 26, 2022

नगरमध्ये फ्लॉवर, कोबी, वाटाण्याची आवक वाढली

मुंबई : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२४) फ्लॉवर, भेंडी, हिरवी मिरची, काकडी, कोबी, टोमॅटो, वाटाण्याची आवक वाढली. तर घोसाळी, चवळी, डांगर, बीटची आवक घटली. 

हिरवी मिरची ९० रुपये, गवार १०० रुपये, शेवगा १५० रुपये किलोने विकला. फळभाज्यांची १ हजार ४९३ क्विंटल, बटाट्याची २९८, टोमॅटोची १४५, कोबी १२५, काकडी १०२, भेंडी ९४, वाटाणा १४४, गाजर ५०, फ्लॉवर १८८, हिरव्या मिरचीची ११५ क्विंटल आवक झाली.

फळभाज्यांचे (क्विंटलचे) भाव : टोमॅटो-९०० ते एक हजार, वांगी- दोन ते अडीच हजार, फ्लॉवर - ८०० ते एक हजार, कोबी- ६०० ते ८००, काकडी- एक ते दीड हजार, गवार सात ते दहा हजार, घोसाळी- अडीच ते तीन हजार, दोडका- दोन ते अडीच हजार, कारली- तीन ते चार हजार, भेंडी- अडीच ते साडेतीन हजार, वाल- दीड ते दोन हजार, घेवडा- तीन ते साडेतीन हजार, डिंगरी- दोन ते अडीच हजार, बटाटा- १००० ते एक हजार ३००, लसूण- साडेतीन ते पाच हजार, शेवगा- बारा ते पंधरा हजार, हिरवी मिरची-आठ ते नऊ हजार. दुधी भोपळा- एक ते दीड हजार, तर सिमला मिरचीला अडीच ते तीन हजार रुपये दर मिळाला. 

वाटाण्याचा दर- साडेचार ते साडेपाच हजार. पालेभाज्या (शेकडा) : मेथी- एक हजार १५० ते दीड हजार, पालक- एक ते एक हजार २००, कोथिंबीर- ७५० ते एक हजार. फळे (प्रतिक्विंटल) : मोसंबी- साडेतीन ते सहा हजार, संत्री- साडेचार ते आठ हजार, डाळिंब सात ते तेरा हजार, पपई -एक ते दीड हजार, अंजीर साडेचार ते सहा हजार, द्राक्ष-चार ते सहा हजार, तर चिकूला एक हजार २०० ते दोन हजार रुपये दर राहिला.

News Item ID: 
820-news_story-1648209839-awsecm-190
Mobile Device Headline: 
नगरमध्ये फ्लॉवर, कोबी, वाटाण्याची आवक वाढली
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

मुंबई : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२४) फ्लॉवर, भेंडी, हिरवी मिरची, काकडी, कोबी, टोमॅटो, वाटाण्याची आवक वाढली. तर घोसाळी, चवळी, डांगर, बीटची आवक घटली. 

हिरवी मिरची ९० रुपये, गवार १०० रुपये, शेवगा १५० रुपये किलोने विकला. फळभाज्यांची १ हजार ४९३ क्विंटल, बटाट्याची २९८, टोमॅटोची १४५, कोबी १२५, काकडी १०२, भेंडी ९४, वाटाणा १४४, गाजर ५०, फ्लॉवर १८८, हिरव्या मिरचीची ११५ क्विंटल आवक झाली.

फळभाज्यांचे (क्विंटलचे) भाव : टोमॅटो-९०० ते एक हजार, वांगी- दोन ते अडीच हजार, फ्लॉवर - ८०० ते एक हजार, कोबी- ६०० ते ८००, काकडी- एक ते दीड हजार, गवार सात ते दहा हजार, घोसाळी- अडीच ते तीन हजार, दोडका- दोन ते अडीच हजार, कारली- तीन ते चार हजार, भेंडी- अडीच ते साडेतीन हजार, वाल- दीड ते दोन हजार, घेवडा- तीन ते साडेतीन हजार, डिंगरी- दोन ते अडीच हजार, बटाटा- १००० ते एक हजार ३००, लसूण- साडेतीन ते पाच हजार, शेवगा- बारा ते पंधरा हजार, हिरवी मिरची-आठ ते नऊ हजार. दुधी भोपळा- एक ते दीड हजार, तर सिमला मिरचीला अडीच ते तीन हजार रुपये दर मिळाला. 

वाटाण्याचा दर- साडेचार ते साडेपाच हजार. पालेभाज्या (शेकडा) : मेथी- एक हजार १५० ते दीड हजार, पालक- एक ते एक हजार २००, कोथिंबीर- ७५० ते एक हजार. फळे (प्रतिक्विंटल) : मोसंबी- साडेतीन ते सहा हजार, संत्री- साडेचार ते आठ हजार, डाळिंब सात ते तेरा हजार, पपई -एक ते दीड हजार, अंजीर साडेचार ते सहा हजार, द्राक्ष-चार ते सहा हजार, तर चिकूला एक हजार २०० ते दोन हजार रुपये दर राहिला.

English Headline: 
Agriculture news in marathi, Cauliflower, cabbage, Peanut inflows increased
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
मुंबई, Mumbai, नगर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, टोमॅटो, गवा, डाळ, डाळिंब, पपई, papaya, अंजीर, द्राक्ष
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Cauliflower, cabbage, Peanut inflows increased
Meta Description: 
Cauliflower, cabbage, Peanut inflows increased मुंबई : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२४) फ्लॉवर, भेंडी, हिरवी मिरची, काकडी, कोबी, टोमॅटो, वाटाण्याची आवक वाढली. तर घोसाळी, चवळी, डांगर, बीटची आवक घटली. 


Sunday, March 20, 2022

पुण्यात टोमॅटो, घेवडा, मटार दरात वाढ

पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर होती. मागणी वाढल्याने टोमॅटो, घेवडा, पावटा, मटारच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. आवक जास्त झाल्याने शेवगा आणि तोतापुरी कैरीच्या भावात घट झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर होते.

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता.२०) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ८० ते ९० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. परराज्यांतून कर्नाटक आणि गुजरातहून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, मध्य प्रदेश येथून ४ ते ५ टेम्पो कोबी, राजस्थानातून ५ ते ६ ट्रक गाजर, मध्य प्रदेश, राजस्थानहून ३ ट्रक मटार, कर्नाटक येथून ४ ते ५ ट्रक तोतापुरी कैरी, मध्य प्रदेश, गुजरातहून ३ ते ४ ट्रक लसूण इतकी आवक झाली. 

स्थानिक भागातून सातारी आल्याची ११०० ते १२०० पोती, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटोची ८ ते १० हजार क्रेट्स, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, मटार ४०० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ७५ ते ८० ट्रक, आग्रा, इंदूर, तळेगाव बटाट्याची ३० ते ३५ ट्रक आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव

कांदा : १००-१३०, बटाटा : १२०-१६०, लसूण : २००-४००, आले सातारी : १६०-२२०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, टोमॅटो : १६०-२००, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : ९००-१०००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-३००, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२२०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ६०-१००, वांगी : २००-३००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ८०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १८०-२००, शेवगा : ३००-३५०, गाजर : १२०-१६०, वालवर : ३००-३५०, बीट : ६०-८०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, मटार : परराज्य : २५०-३००, स्थानिक : ५००-५५०, पावटा : ५००-६००, ०तांबडा भोपळा : ८०-१००, सुरण : १८०-२००,-मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक ७० हजार जुडी झाली आहे. तर मेथीची ४० हजार जुड्यांची आवक झाली असून भाज्यांचे दर बऱ्यापैकी होते.

कोथिंबीर : १०००-१५००, मेथी : ७००-१०००, शेपू : ४००-५००, कांदापात : ६००-७००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-४००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ६००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : ६००-८००

फुलांच्या भावात वाढ 

मार्केट यार्डातील फुलबाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. फुलांची आवकही वाढली आहे. मात्र तुलनेने मागणी चांगली असल्याने भाव वाढ झाली आहे़. तुकाराम बीज आणि शिवजयंतीमुळे फुलांना मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे 

झेंडू : १०-३०, गुलछडी : १५०-२००, अॅस्टर (५ जुड्या) ः २५-४०, सुटा १००-१५०, कापरी : २०-३५०, शेवंती : ८०-१२०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १५-३०, गुलछडी काडी : ४०-८०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जरबेरा : २०-३०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी ३००-४००, लिलीयम 
(१० काड्या) ८००-१०००, आॅर्चिड ३००-४००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ६०-८०

फळांची मोठी आवक

रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात लिंबू १०० ते ५०० रुपये, तर डाळिंब, चिकू १० टक्क्यांनी दर वाढले आहे. तर कलिंगड, पपई, खरबूज या फळांचे दर २ ते ३ रुपयांनी घटले आहे. मार्केटमध्ये केरळ येथून अननस सात ट्रक, मोसंबी ३० ते ३५ टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब ४० ते ४५ टन, 
पपई १० ते १५ टेम्पो, लिंबू एक ते दोन हजार गोणी, पेरू २०० ते २५० क्रेट्‌स, चिकू ३ हजार डाग, कलिंगड ४० ते ५० टेम्पो, खरबूज २५ ते ३० टेम्पो तर द्राक्षांची ५० ते ६० टन इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे 

कलिंगड : ५-१४, खरबूज : ५-२५, पपई : ३-१५, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१८०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. चिकू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, अननस (डझन) : ७०-२७०, रत्नागिरी हापूस (कच्चा) (४ ते ८ डझन) : २५००-६०००, मोसंबी : (३ डझन) : २५०-४००, (४ डझन) : ९० ते २२०, संत्रा : (१० किलो) : ३००-१०००, द्राक्षे (१५ किलो) : माणिक चमन : ४५०-५५०, सोनाका : ४५०-६५०, सुपर सोनाका (१० किलो) : ५००-५५०, जम्बो : ७५०-८५०, लिंबे (प्रति गोणी) : ५००-१५००.

मासळीची आवक निम्म्यावर

अपेक्षित मासेमारी न झाल्याने गणेश पेठेतील मासळी बाजारातील मासळीची आवक निम्म्यावर आली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.   

उन्हाळ्यामुळे उत्पादनात घट झाल्याने बाजारात कोंबड्यांची आवक घटली आहे. तसेच, बोकड व बोलाईवरही उन्हाळ्याचा परिणाम झाला आहे. बाजारात दाखल होत असलेल्या प्राण्यांच्या तुलनेत मागणी वाढल्याने चिकन भाव किलोमागे दहा रुपयांनी, तर मटणाचे भाव वीस रुपयांनी महागले आहेत. गावरान व इंग्लिश अंड्याच्या भावातही शेकड्यामागे दहा रुपयांनी वाढ झाली. परंतु, किरकोळ बाजारात नगाचे भाव स्थिर राहिल्याचे दिसून आले. 

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २०) खोल समुद्रातील मासळीची ७ ते ८ टन, खाडी १०० ते २०० किलो तर नदीच्या मासळीची १००० ते १२०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ ते १८ टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)

पापलेट : कापरी : १४००-१८००, मोठे : १३००-१६००, मध्यम : ११००-१२००, लहान : ८००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६००-८००, सुरमई : ६००-८००, रावस : ६००-१०००, घोळ : ७००-८००, करली : २५०- ३६०, करंदी : १६०-२००, भिंग : ४००, पाला : ८००-१४००, वाम : ३००-१०००, ओले बोंबील : १८०-२८०. कोळंबी : लहान २००-३६०, मोठी : ४००-६५०, जंबो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : ८००-१०००, लॉबस्टर : १५००-१८००, मोरी : २४०-४००, मांदेली : ८०-१४०, राणीमासा : २००, खेकडे : २८०-३६०, चिंबोऱ्या : ४४०-६५०. 

खाडीची मासळी

सौंदाळे : २००-४००, खापी : १६०-३२० नगली : २४०-४८०, तांबोशी : ३६०-४४०, पालू : २४०-२८०, लेपा : १२०-२८०, बांगडा : लहान : १५०, मोठा : २००-२४०, शेवटे : २००-२८०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : १२०-१६०, तिसऱ्या : २००-२८०, खुबे : ८०-१४०, तारली : १६०-२००. 

नदीतील मासळी

रहू : १६०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४८०, शिवडा : २००-२८०, खवली : २००-२४०, आम्ळी : १००-१४०, खेकडे : २००-२५०, वाम : ५५०. 
मटण
बोकडाचे ७००, बोलाईचे ७००, खिमा ७००, कलेजी ७४०. 
चिकन
चिकन २७०, लेगपीस ३३०, जिवंत कोंबडी २१०, बोनलेस ३८०. 
अंडी 
गावरान (शेकडा) ८४०, डझन १०८, प्रतिनग ९. इंग्लिश (शेकडा) ६१४, डझन ६०, प्रतिनग ५.

News Item ID: 
820-news_story-1647779361-awsecm-692
Mobile Device Headline: 
पुण्यात टोमॅटो, घेवडा, मटार दरात वाढ
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर होती. मागणी वाढल्याने टोमॅटो, घेवडा, पावटा, मटारच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. आवक जास्त झाल्याने शेवगा आणि तोतापुरी कैरीच्या भावात घट झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर होते.

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता.२०) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ८० ते ९० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. परराज्यांतून कर्नाटक आणि गुजरातहून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, मध्य प्रदेश येथून ४ ते ५ टेम्पो कोबी, राजस्थानातून ५ ते ६ ट्रक गाजर, मध्य प्रदेश, राजस्थानहून ३ ट्रक मटार, कर्नाटक येथून ४ ते ५ ट्रक तोतापुरी कैरी, मध्य प्रदेश, गुजरातहून ३ ते ४ ट्रक लसूण इतकी आवक झाली. 

स्थानिक भागातून सातारी आल्याची ११०० ते १२०० पोती, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटोची ८ ते १० हजार क्रेट्स, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, मटार ४०० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ७५ ते ८० ट्रक, आग्रा, इंदूर, तळेगाव बटाट्याची ३० ते ३५ ट्रक आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव

कांदा : १००-१३०, बटाटा : १२०-१६०, लसूण : २००-४००, आले सातारी : १६०-२२०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, टोमॅटो : १६०-२००, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : ९००-१०००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-३००, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२२०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ६०-१००, वांगी : २००-३००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ८०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १८०-२००, शेवगा : ३००-३५०, गाजर : १२०-१६०, वालवर : ३००-३५०, बीट : ६०-८०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, मटार : परराज्य : २५०-३००, स्थानिक : ५००-५५०, पावटा : ५००-६००, ०तांबडा भोपळा : ८०-१००, सुरण : १८०-२००,-मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक ७० हजार जुडी झाली आहे. तर मेथीची ४० हजार जुड्यांची आवक झाली असून भाज्यांचे दर बऱ्यापैकी होते.

कोथिंबीर : १०००-१५००, मेथी : ७००-१०००, शेपू : ४००-५००, कांदापात : ६००-७००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-४००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ६००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : ६००-८००

फुलांच्या भावात वाढ 

मार्केट यार्डातील फुलबाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. फुलांची आवकही वाढली आहे. मात्र तुलनेने मागणी चांगली असल्याने भाव वाढ झाली आहे़. तुकाराम बीज आणि शिवजयंतीमुळे फुलांना मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे 

झेंडू : १०-३०, गुलछडी : १५०-२००, अॅस्टर (५ जुड्या) ः २५-४०, सुटा १००-१५०, कापरी : २०-३५०, शेवंती : ८०-१२०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १५-३०, गुलछडी काडी : ४०-८०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जरबेरा : २०-३०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी ३००-४००, लिलीयम 
(१० काड्या) ८००-१०००, आॅर्चिड ३००-४००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ६०-८०

फळांची मोठी आवक

रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात लिंबू १०० ते ५०० रुपये, तर डाळिंब, चिकू १० टक्क्यांनी दर वाढले आहे. तर कलिंगड, पपई, खरबूज या फळांचे दर २ ते ३ रुपयांनी घटले आहे. मार्केटमध्ये केरळ येथून अननस सात ट्रक, मोसंबी ३० ते ३५ टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब ४० ते ४५ टन, 
पपई १० ते १५ टेम्पो, लिंबू एक ते दोन हजार गोणी, पेरू २०० ते २५० क्रेट्‌स, चिकू ३ हजार डाग, कलिंगड ४० ते ५० टेम्पो, खरबूज २५ ते ३० टेम्पो तर द्राक्षांची ५० ते ६० टन इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे 

कलिंगड : ५-१४, खरबूज : ५-२५, पपई : ३-१५, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१८०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. चिकू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, अननस (डझन) : ७०-२७०, रत्नागिरी हापूस (कच्चा) (४ ते ८ डझन) : २५००-६०००, मोसंबी : (३ डझन) : २५०-४००, (४ डझन) : ९० ते २२०, संत्रा : (१० किलो) : ३००-१०००, द्राक्षे (१५ किलो) : माणिक चमन : ४५०-५५०, सोनाका : ४५०-६५०, सुपर सोनाका (१० किलो) : ५००-५५०, जम्बो : ७५०-८५०, लिंबे (प्रति गोणी) : ५००-१५००.

मासळीची आवक निम्म्यावर

अपेक्षित मासेमारी न झाल्याने गणेश पेठेतील मासळी बाजारातील मासळीची आवक निम्म्यावर आली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.   

उन्हाळ्यामुळे उत्पादनात घट झाल्याने बाजारात कोंबड्यांची आवक घटली आहे. तसेच, बोकड व बोलाईवरही उन्हाळ्याचा परिणाम झाला आहे. बाजारात दाखल होत असलेल्या प्राण्यांच्या तुलनेत मागणी वाढल्याने चिकन भाव किलोमागे दहा रुपयांनी, तर मटणाचे भाव वीस रुपयांनी महागले आहेत. गावरान व इंग्लिश अंड्याच्या भावातही शेकड्यामागे दहा रुपयांनी वाढ झाली. परंतु, किरकोळ बाजारात नगाचे भाव स्थिर राहिल्याचे दिसून आले. 

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २०) खोल समुद्रातील मासळीची ७ ते ८ टन, खाडी १०० ते २०० किलो तर नदीच्या मासळीची १००० ते १२०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ ते १८ टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)

पापलेट : कापरी : १४००-१८००, मोठे : १३००-१६००, मध्यम : ११००-१२००, लहान : ८००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६००-८००, सुरमई : ६००-८००, रावस : ६००-१०००, घोळ : ७००-८००, करली : २५०- ३६०, करंदी : १६०-२००, भिंग : ४००, पाला : ८००-१४००, वाम : ३००-१०००, ओले बोंबील : १८०-२८०. कोळंबी : लहान २००-३६०, मोठी : ४००-६५०, जंबो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : ८००-१०००, लॉबस्टर : १५००-१८००, मोरी : २४०-४००, मांदेली : ८०-१४०, राणीमासा : २००, खेकडे : २८०-३६०, चिंबोऱ्या : ४४०-६५०. 

खाडीची मासळी

सौंदाळे : २००-४००, खापी : १६०-३२० नगली : २४०-४८०, तांबोशी : ३६०-४४०, पालू : २४०-२८०, लेपा : १२०-२८०, बांगडा : लहान : १५०, मोठा : २००-२४०, शेवटे : २००-२८०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : १२०-१६०, तिसऱ्या : २००-२८०, खुबे : ८०-१४०, तारली : १६०-२००. 

नदीतील मासळी

रहू : १६०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४८०, शिवडा : २००-२८०, खवली : २००-२४०, आम्ळी : १००-१४०, खेकडे : २००-२५०, वाम : ५५०. 
मटण
बोकडाचे ७००, बोलाईचे ७००, खिमा ७००, कलेजी ७४०. 
चिकन
चिकन २७०, लेगपीस ३३०, जिवंत कोंबडी २१०, बोनलेस ३८०. 
अंडी 
गावरान (शेकडा) ८४०, डझन १०८, प्रतिनग ९. इंग्लिश (शेकडा) ६१४, डझन ६०, प्रतिनग ५.

English Headline: 
Agriculture news in marathi, Tomato, Ghewda, Peas price hike in Pune
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, टोमॅटो, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, राजस्थान, गवा, कांदा, तळेगाव, बळी, Bali, नारळ, कोथिंबिर, फुलबाजार, Flower Market, शिवजयंती, Shiv Jayanti, झेंडू, गुलाब, Rose, फळबाजार, Fruit Market, लिंबू, Lemon, डाळ, डाळिंब, पपई, papaya, केरळ, पेरू, द्राक्ष, रत्नागिरी हापूस, हापूस, मासळी, चिकन, मटण, समुद्र, आंध्र प्रदेश, पापलेट, सुरमई, खेकडे, Crab
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Tomato, Ghewda, Peas price hike in Pune
Meta Description: 
Tomato, Ghewda, Peas price hike in Pune पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर होती. मागणी वाढल्याने टोमॅटो, घेवडा, पावटा, मटारच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.


Tuesday, March 15, 2022

औरंगाबादमध्ये फळांच्या आवक, दरात चढ-उतार

औरंगाबाद: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात आवक झालेल्या चिकू, खरबूज, द्राक्ष, संत्रा, आंबा, मोसंबी आदी फळांच्या आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाला. तूर्त बाजारात लालबाग व हापूस या दोनच आंब्यांची आवक होत आहे. दोन वेळा कर्नाटकातून कैरीचीही आवक झाली आहे.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ७ ते १२ मार्च दरम्यान चिकूची ३१९ क्विंटल आवक झाली. १५ ते १९३ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या चिकूचे सरासरी दर ८३० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. खरबुजाची आठवडाभरात ४७५ क्विंटल आवक झाली. ४० ते १३३ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या खरबूजाला सरासरी ७५० ते २१५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.

द्राक्षाची आवक सर्वाधिक ८४१ क्‍विंटल झाली. द्राक्षाच्या आवकेतही दोन वेळचा अपवाद वगळता चढ-उताराचा पाहायला मिळाला. १६० ते १८० क्विंटल आवक झालेल्या द्राक्षाला सरासरी ३५०० ते ४२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

संत्रीला १३५० ते ३१०० रुपये दर

संत्रीची आवक ७० क्विंटल झाली. ८ ते १९ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या संत्रीला सरासरी १३५० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. हापूस व लालबाग आंब्याची ४४ क्विंटल आवक झाली. या आंब्याला सरासरी ७००० ते २६००० रुपये दर मिळाला. दोन वेळा मिळून कैरीची ५५ क्विंटल आवक झाली. तिला एक वेळा ५५७०, तर दुसऱ्या वेळेस सरासरी ७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मोसंबीची एकूण ८९ क्विंटल आवक झाली. ९ ते २३ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या मोसंबीला सरासरी २६०० ते ३२५० रुपये दर मिळाला.

News Item ID: 
820-news_story-1647261656-awsecm-767
Mobile Device Headline: 
औरंगाबादमध्ये फळांच्या आवक, दरात चढ-उतार
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

औरंगाबाद: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात आवक झालेल्या चिकू, खरबूज, द्राक्ष, संत्रा, आंबा, मोसंबी आदी फळांच्या आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाला. तूर्त बाजारात लालबाग व हापूस या दोनच आंब्यांची आवक होत आहे. दोन वेळा कर्नाटकातून कैरीचीही आवक झाली आहे.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ७ ते १२ मार्च दरम्यान चिकूची ३१९ क्विंटल आवक झाली. १५ ते १९३ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या चिकूचे सरासरी दर ८३० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. खरबुजाची आठवडाभरात ४७५ क्विंटल आवक झाली. ४० ते १३३ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या खरबूजाला सरासरी ७५० ते २१५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.

द्राक्षाची आवक सर्वाधिक ८४१ क्‍विंटल झाली. द्राक्षाच्या आवकेतही दोन वेळचा अपवाद वगळता चढ-उताराचा पाहायला मिळाला. १६० ते १८० क्विंटल आवक झालेल्या द्राक्षाला सरासरी ३५०० ते ४२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

संत्रीला १३५० ते ३१०० रुपये दर

संत्रीची आवक ७० क्विंटल झाली. ८ ते १९ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या संत्रीला सरासरी १३५० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. हापूस व लालबाग आंब्याची ४४ क्विंटल आवक झाली. या आंब्याला सरासरी ७००० ते २६००० रुपये दर मिळाला. दोन वेळा मिळून कैरीची ५५ क्विंटल आवक झाली. तिला एक वेळा ५५७०, तर दुसऱ्या वेळेस सरासरी ७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मोसंबीची एकूण ८९ क्विंटल आवक झाली. ९ ते २३ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या मोसंबीला सरासरी २६०० ते ३२५० रुपये दर मिळाला.

English Headline: 
Agriculture news in marathi, Fruit in Aurangabad Inflows, fluctuations in rates
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, द्राक्ष, मोसंबी, Sweet lime, हापूस, कर्नाटक
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Fruit in Aurangabad Inflows, fluctuations in rates
Meta Description: 
Fruit in Aurangabad Inflows, fluctuations in rates औरंगाबाद: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात आवक झालेल्या चिकू, खरबूज, द्राक्ष, संत्रा, आंबा, मोसंबी आदी फळांच्या आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाला.


Monday, March 14, 2022

महत्वाचा फवारा सहाय्यक: स्प्रेडर 

मागच्या लेखात आपण फवारा साहाय्यकाची माहिती घेतली. आज फवारा साहाय्यक कुळातील 'स्प्रेडर' या प्रकारची माहिती जाणून घेऊया. सगळ्यात पहिले स्प्रेडर ची गरज का पडावी? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. 

आपल्या शत्रूपासून वाचण्यासाठी किडे पानाच्या मागील बाजूस राहणे पसंत करतात. खरूज जशी अवघड जागी होते. तसेच पावडरी मिलड्यु सारख्या बुरशीचे डागही पानाच्या खालच्या अंगालाच उठतात. मिलीबग, पांढरी माशी हे रस शोधणारे किडे, पानाखालील, पांढऱ्या रंगाच्या पावडरीखाली आपली अंडीपिल्ली टाकतात. ही पावडर तेलकट असल्याने कीटकनाशक अंड्या-पिल्ल्यांपर्यंत पोहोचू शकत नाही.    

कीडरोगापर्यंत शेतीऔषध पोहोचवायची ही कसरत सतत सुरु असते. काहीवेळेस हा मार्ग आपले स्प्रे पंप तिला अजून कठीण बनवतात. वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे पंप आपण वापरतो. काहीजण पाठीला बांधायचा नॅपसॅक पंप वापरतात, काहीजण बॅटरी वरचा, तर काहीजण पावर स्प्रे वापरतात. प्रगत शेतकरी इलेकट्रोस्टॅटीक पंपापासारखे अत्याधुनिक पंपाने फवारतात. आपण फवारत असलेले शेतीऔषध, वापरत असलेले पाणी आणि स्प्रेपंप यावर फवारा कीडरोगापर्यंत पोहोचेल का नाही? हे अवलंबून असतं. स्पर्शजन्य कीटकनाशक फवारतांना तर फवाऱ्याचा स्पर्श किड्याला होणं आत्यावश्यक आहे. पण बरेच शेतकरी तीर्थ टाकल्यासारखं फवारतात आणि किडा सुरक्षित राहून शेतात किडे करत राहतो. 

झाडाच्या पानावर तेलाचा थर असतो. फवारलेलं औषध बऱ्याचदा पानावरुन निथळून खाली पडतं. वेगवेगळ्या झाडांचा तेलकटपणाही वेगवेगळा असतो. आळु, कमळ आणि रबरच्या पानांवर पचपचीत तेलकटपणा असतो. त्यामुळे फवारलेलं पाणी पाऱ्यासारखं घरंगळत वाहून जातं. पण वेलवर्गीय पिकात तो कमी असतो. म्हणून त्यांची पानं लवकर ओली होतात. किड्यांच्या शरीरवरही आपल्यासारखाच तेलाचा थर असतो. फवारलेलं औषध दवबिंदूसारखं त्याच्या शरीराबाहेरच रोखलं जातं आणि किडा बचावतो. 

या वेगवेगळ्या अडचणींमुळे शेतीऔषधतात स्प्रेडरचा वापर आवश्यक आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल, की, शेतीऔषधात स्प्रेडर टाकलेलं नसतं का? ते वरून टाकायची काय गरज पडावी? याचं उत्तर असं आहे की, जर शेती औषधाचा सक्रिय घटक पाण्यात मिसळणारा नसेल, तर पाण्यात मिश्रणक्षम होण्यासाठी 'ऍडजुवंट' म्हणजे 'सहायक' त्या प्रॉडक्टमध्ये वापरला जातो. जेणेकरून फवारणीच्या पाण्यात तो नीट मिसळतो. पण त्यामुळे त्याचं स्प्रेडींग होईलच असं नाही. 

'जैसा नाम वैसा काम' या उक्तीप्रमाणे 'स्प्रेडर' या नावातच त्याचा उपयोग दडलाय. तो फवाऱ्याला पिकाच्या पानांवर पसरवण्याचं काम करतो. स्प्रेडर म्हणजे स्वभावाने साबण. आणि साबण म्हणजे तेलातील चरबीयुक्त आम्लापासून बनलेलं मीठ. आपण लहानपणी खेळाखेळात बनवलेला साबण आठवत असेल. तेलामध्ये अल्कली टाकून साबण बनवतात. तेलाचे प्रकार आणि अल्कली बदलली, तर साबणाचा प्रकार बदलला. हा साबण बनवतांना घाणा नीट जमला नाही, अल्कलीचं प्रमाण कमी जास्त झालं की मग प्रॉडक्टचा सामू बदलतो.  

 स्प्रेडरच्या या साबणचं एक टोक, तेलकट असतं तर दुसरं त्याच्या उलट पाण्याच्या जातीचं असतं. जेव्हा आपण हे स्प्रेडर, कीटकनाशकाबरोबर फवाऱ्याच्या पाण्यात टाकतो, तेव्हा या साबणाचा तेलकट भाग, औषधाच्या आणि झाडाच्या पानावरील तेलकट थराला चिकटतो. त्याचवेळेस दुसऱ्या टोकावरील पानकट भाग, त्यांना विरुद्ध बाजूला पाण्यात ओढतो. या ओढाताणीत, फवाऱ्याचा पृष्ठीय ताण कमी होऊन पाण्याचा थेंब झाडावर पसरतो.   

जसं ऑपरेशनच्या आगोदर पेशंटला भूल दिली जाते. भुलीच्या औषधाचा डोस पेशंटच्या वजनानुसार ठरवला जातो. त्याचप्रमाणे एक एकरमधील पिकाच्या पानांवरील किती क्षेत्रफळावर शेतीऔषधाचा फवारा पसरवायचा आहे त्यानुसार प्रतिएकर डोस ठरतो. पण आता प्रश्न हा आहे की, काही ग्राम शेतीऔषध, एकरभर पिकावर एकसमान कसं पसरावयाचं? कीडरोगापर्यंत पोहिचण्यासाठी एवढ्याश्या औषधाला किती धावपळ करावी लागेल? या कामासाठी गुणवत्तायुक्त स्प्रेडर आवश्यक आहे. 

स्प्रेडर ची गुणवत्ता तपासतांना, त्याचं पाणी पसरवणं आणि ते पसरवण्याला लागणार वेळ या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. सध्या स्प्रेडरची गुणवत्ता तपासतांना पाण्याचा एक थेंब पानावर टाकतात आणि त्याला स्प्रेडरमध्ये बुडवलेल्या सुईचा स्पर्श करतात. मग जादूगाराने मंत्र टाकावा तसं ते पाणी वेगाने पसरू लागत. पण स्प्रेडर ची गुणवत्ता तपासायची ही पद्धत योग्य नाहीये. पाण्याच्या एका थेंबात अर्ध्या मिलीपेक्षा कमी पाणी मावतं. आणि सुईच्या टोकावर पाव मिली तरी स्प्रेडर चिकटलेला असतो. म्हणजे सुईने गुणवत्ता तपासतांना एका लिटर पाण्यात, अर्धा लिटर स्प्रेडर या मापाने आपण डोस घेत असतो. जे पूर्णपणे अशास्त्रीय आहे. यासाठी योग्य आणि सोपी पद्धत मी सांगतो. स्प्रेडर च्या बाटलीवरील लेबल लिहलेला डोस तपासा. समजा तिथं १ मिली प्रति लिटर डोस दिला असेल, तर एका लिटर स्वच्छ  पाण्यात एक मिली स्प्रेडर टाका. जर एक मिली एवढं छोटं प्रमाण मोजन्यासाठी योग्य माप आपल्याकडे नसेल, तर मापात पाप न करता, बादलीत दहा लिटर पाणी घेऊन त्यात दहा मिली स्प्रेडर टाका. इथं खोकल्याच्या औषधाच्या बुचाचं माप वापरता येईल. स्टिकर टाकल्यावर पाण्याला चांगलं हलवून घ्या आणि पाच मिनिटे शांत होऊ द्या. त्यानंतर या पाण्याचे दोन थेंब झाडाच्या पानावर टाका. दोन थेंबाततलं अंतर साधारणतः एक ते दोन इंच ठेवा. जर हे थेंब तीनचार मिनिटात पसरत पसरत एकदुसऱ्यात मिळाले तर स्प्रेडरची गुणवत्ता चांगली आहे असं समजावं. 

स्प्रेडरचा सामू तपासने महत्वाचे आहे. काहीजण स्वस्त स्प्रेडरच्या नादात निकृष्ठ दर्जाचा साबण वापरतात. त्याचा सामू व्यवस्थित सातपर्यंत आणला जात नाही आणि  तो उदासीन होत नाही. स्प्रेडरचा सामू योग्य नसेल तर तो शेती औषधाची परिणामकारकता कमी करतो. त्यामुळे स्प्रेडरचा सामू तपासणे महत्वाचे आहे. त्यासाठी १०० मिली पाण्यात पाच मिली स्प्रेडर टाका. या द्रावणाला चांगलं हलवा. पाच मिनिटे त्याला शांत होऊ द्या. त्यानंतर या पाण्यात पीएच पेपर बुडवा. जर याचा सामू साडे सहा ते साडेसात दरम्यान असेल तर ते स्प्रेडर योग्य गुणवत्तेचं आहे असं समजावं. 

स्प्रेडर वापरतांना खालील बाबींचा विचार करावा - 

- बऱ्याचदा कीटकनाशकात आगोदरच ऍडजुवंट किंवा स्प्रेडर टाकलेला असतो. त्यामुळे अजून स्प्रेडर टाकला कि डबल डोस होतो आणि स्कॉर्चिंग होऊ शकते. त्यासाठी वरून स्प्रेडर टाकण्या अगोदर कीटकनाशकाच्या बाटलीवरील लेबल वाचा. 

- योग्य स्प्रेडर निवडतांना बाटलीवरील मजकूर काळजीपूर्वक वाचावा. शक्य झाल्यास कंपनीच्या वेबसाईटला भेट द्यावी.
- सेंद्रियदृष्टया प्रमाणित उत्पादन असेल तर प्राधान्य द्यावं. सेंद्रिय प्राणपत्र आंतरराष्ट्रीय असेल तर उत्तम. 
- शिफारस केलेल्या डोस पेक्षा जास्त स्प्रेडर वापरू नये. त्यामुळे पानं जळू शकतात.  
- उन्हात स्प्रेडर फवारू नये. 
- स्प्रेडर फवारतांना झाडाला पाण्याचा ताण नसावा. 
- बऱ्याच प्रॉडक्टमध्ये स्प्रेडर वापरू नये अशा सूचना असतात. काही वाढ नियंत्रकात तशा शिफारशी असतात. त्या पाळाव्यात. 

(लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे संचालक आहेत.)

News Item ID: 
820-news_story-1647264889-awsecm-514
Mobile Device Headline: 
महत्वाचा फवारा सहाय्यक: स्प्रेडर 
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

मागच्या लेखात आपण फवारा साहाय्यकाची माहिती घेतली. आज फवारा साहाय्यक कुळातील 'स्प्रेडर' या प्रकारची माहिती जाणून घेऊया. सगळ्यात पहिले स्प्रेडर ची गरज का पडावी? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. 

आपल्या शत्रूपासून वाचण्यासाठी किडे पानाच्या मागील बाजूस राहणे पसंत करतात. खरूज जशी अवघड जागी होते. तसेच पावडरी मिलड्यु सारख्या बुरशीचे डागही पानाच्या खालच्या अंगालाच उठतात. मिलीबग, पांढरी माशी हे रस शोधणारे किडे, पानाखालील, पांढऱ्या रंगाच्या पावडरीखाली आपली अंडीपिल्ली टाकतात. ही पावडर तेलकट असल्याने कीटकनाशक अंड्या-पिल्ल्यांपर्यंत पोहोचू शकत नाही.    

कीडरोगापर्यंत शेतीऔषध पोहोचवायची ही कसरत सतत सुरु असते. काहीवेळेस हा मार्ग आपले स्प्रे पंप तिला अजून कठीण बनवतात. वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे पंप आपण वापरतो. काहीजण पाठीला बांधायचा नॅपसॅक पंप वापरतात, काहीजण बॅटरी वरचा, तर काहीजण पावर स्प्रे वापरतात. प्रगत शेतकरी इलेकट्रोस्टॅटीक पंपापासारखे अत्याधुनिक पंपाने फवारतात. आपण फवारत असलेले शेतीऔषध, वापरत असलेले पाणी आणि स्प्रेपंप यावर फवारा कीडरोगापर्यंत पोहोचेल का नाही? हे अवलंबून असतं. स्पर्शजन्य कीटकनाशक फवारतांना तर फवाऱ्याचा स्पर्श किड्याला होणं आत्यावश्यक आहे. पण बरेच शेतकरी तीर्थ टाकल्यासारखं फवारतात आणि किडा सुरक्षित राहून शेतात किडे करत राहतो. 

झाडाच्या पानावर तेलाचा थर असतो. फवारलेलं औषध बऱ्याचदा पानावरुन निथळून खाली पडतं. वेगवेगळ्या झाडांचा तेलकटपणाही वेगवेगळा असतो. आळु, कमळ आणि रबरच्या पानांवर पचपचीत तेलकटपणा असतो. त्यामुळे फवारलेलं पाणी पाऱ्यासारखं घरंगळत वाहून जातं. पण वेलवर्गीय पिकात तो कमी असतो. म्हणून त्यांची पानं लवकर ओली होतात. किड्यांच्या शरीरवरही आपल्यासारखाच तेलाचा थर असतो. फवारलेलं औषध दवबिंदूसारखं त्याच्या शरीराबाहेरच रोखलं जातं आणि किडा बचावतो. 

या वेगवेगळ्या अडचणींमुळे शेतीऔषधतात स्प्रेडरचा वापर आवश्यक आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल, की, शेतीऔषधात स्प्रेडर टाकलेलं नसतं का? ते वरून टाकायची काय गरज पडावी? याचं उत्तर असं आहे की, जर शेती औषधाचा सक्रिय घटक पाण्यात मिसळणारा नसेल, तर पाण्यात मिश्रणक्षम होण्यासाठी 'ऍडजुवंट' म्हणजे 'सहायक' त्या प्रॉडक्टमध्ये वापरला जातो. जेणेकरून फवारणीच्या पाण्यात तो नीट मिसळतो. पण त्यामुळे त्याचं स्प्रेडींग होईलच असं नाही. 

'जैसा नाम वैसा काम' या उक्तीप्रमाणे 'स्प्रेडर' या नावातच त्याचा उपयोग दडलाय. तो फवाऱ्याला पिकाच्या पानांवर पसरवण्याचं काम करतो. स्प्रेडर म्हणजे स्वभावाने साबण. आणि साबण म्हणजे तेलातील चरबीयुक्त आम्लापासून बनलेलं मीठ. आपण लहानपणी खेळाखेळात बनवलेला साबण आठवत असेल. तेलामध्ये अल्कली टाकून साबण बनवतात. तेलाचे प्रकार आणि अल्कली बदलली, तर साबणाचा प्रकार बदलला. हा साबण बनवतांना घाणा नीट जमला नाही, अल्कलीचं प्रमाण कमी जास्त झालं की मग प्रॉडक्टचा सामू बदलतो.  

 स्प्रेडरच्या या साबणचं एक टोक, तेलकट असतं तर दुसरं त्याच्या उलट पाण्याच्या जातीचं असतं. जेव्हा आपण हे स्प्रेडर, कीटकनाशकाबरोबर फवाऱ्याच्या पाण्यात टाकतो, तेव्हा या साबणाचा तेलकट भाग, औषधाच्या आणि झाडाच्या पानावरील तेलकट थराला चिकटतो. त्याचवेळेस दुसऱ्या टोकावरील पानकट भाग, त्यांना विरुद्ध बाजूला पाण्यात ओढतो. या ओढाताणीत, फवाऱ्याचा पृष्ठीय ताण कमी होऊन पाण्याचा थेंब झाडावर पसरतो.   

जसं ऑपरेशनच्या आगोदर पेशंटला भूल दिली जाते. भुलीच्या औषधाचा डोस पेशंटच्या वजनानुसार ठरवला जातो. त्याचप्रमाणे एक एकरमधील पिकाच्या पानांवरील किती क्षेत्रफळावर शेतीऔषधाचा फवारा पसरवायचा आहे त्यानुसार प्रतिएकर डोस ठरतो. पण आता प्रश्न हा आहे की, काही ग्राम शेतीऔषध, एकरभर पिकावर एकसमान कसं पसरावयाचं? कीडरोगापर्यंत पोहिचण्यासाठी एवढ्याश्या औषधाला किती धावपळ करावी लागेल? या कामासाठी गुणवत्तायुक्त स्प्रेडर आवश्यक आहे. 

स्प्रेडर ची गुणवत्ता तपासतांना, त्याचं पाणी पसरवणं आणि ते पसरवण्याला लागणार वेळ या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. सध्या स्प्रेडरची गुणवत्ता तपासतांना पाण्याचा एक थेंब पानावर टाकतात आणि त्याला स्प्रेडरमध्ये बुडवलेल्या सुईचा स्पर्श करतात. मग जादूगाराने मंत्र टाकावा तसं ते पाणी वेगाने पसरू लागत. पण स्प्रेडर ची गुणवत्ता तपासायची ही पद्धत योग्य नाहीये. पाण्याच्या एका थेंबात अर्ध्या मिलीपेक्षा कमी पाणी मावतं. आणि सुईच्या टोकावर पाव मिली तरी स्प्रेडर चिकटलेला असतो. म्हणजे सुईने गुणवत्ता तपासतांना एका लिटर पाण्यात, अर्धा लिटर स्प्रेडर या मापाने आपण डोस घेत असतो. जे पूर्णपणे अशास्त्रीय आहे. यासाठी योग्य आणि सोपी पद्धत मी सांगतो. स्प्रेडर च्या बाटलीवरील लेबल लिहलेला डोस तपासा. समजा तिथं १ मिली प्रति लिटर डोस दिला असेल, तर एका लिटर स्वच्छ  पाण्यात एक मिली स्प्रेडर टाका. जर एक मिली एवढं छोटं प्रमाण मोजन्यासाठी योग्य माप आपल्याकडे नसेल, तर मापात पाप न करता, बादलीत दहा लिटर पाणी घेऊन त्यात दहा मिली स्प्रेडर टाका. इथं खोकल्याच्या औषधाच्या बुचाचं माप वापरता येईल. स्टिकर टाकल्यावर पाण्याला चांगलं हलवून घ्या आणि पाच मिनिटे शांत होऊ द्या. त्यानंतर या पाण्याचे दोन थेंब झाडाच्या पानावर टाका. दोन थेंबाततलं अंतर साधारणतः एक ते दोन इंच ठेवा. जर हे थेंब तीनचार मिनिटात पसरत पसरत एकदुसऱ्यात मिळाले तर स्प्रेडरची गुणवत्ता चांगली आहे असं समजावं. 

स्प्रेडरचा सामू तपासने महत्वाचे आहे. काहीजण स्वस्त स्प्रेडरच्या नादात निकृष्ठ दर्जाचा साबण वापरतात. त्याचा सामू व्यवस्थित सातपर्यंत आणला जात नाही आणि  तो उदासीन होत नाही. स्प्रेडरचा सामू योग्य नसेल तर तो शेती औषधाची परिणामकारकता कमी करतो. त्यामुळे स्प्रेडरचा सामू तपासणे महत्वाचे आहे. त्यासाठी १०० मिली पाण्यात पाच मिली स्प्रेडर टाका. या द्रावणाला चांगलं हलवा. पाच मिनिटे त्याला शांत होऊ द्या. त्यानंतर या पाण्यात पीएच पेपर बुडवा. जर याचा सामू साडे सहा ते साडेसात दरम्यान असेल तर ते स्प्रेडर योग्य गुणवत्तेचं आहे असं समजावं. 

स्प्रेडर वापरतांना खालील बाबींचा विचार करावा - 

- बऱ्याचदा कीटकनाशकात आगोदरच ऍडजुवंट किंवा स्प्रेडर टाकलेला असतो. त्यामुळे अजून स्प्रेडर टाकला कि डबल डोस होतो आणि स्कॉर्चिंग होऊ शकते. त्यासाठी वरून स्प्रेडर टाकण्या अगोदर कीटकनाशकाच्या बाटलीवरील लेबल वाचा. 

- योग्य स्प्रेडर निवडतांना बाटलीवरील मजकूर काळजीपूर्वक वाचावा. शक्य झाल्यास कंपनीच्या वेबसाईटला भेट द्यावी.
- सेंद्रियदृष्टया प्रमाणित उत्पादन असेल तर प्राधान्य द्यावं. सेंद्रिय प्राणपत्र आंतरराष्ट्रीय असेल तर उत्तम. 
- शिफारस केलेल्या डोस पेक्षा जास्त स्प्रेडर वापरू नये. त्यामुळे पानं जळू शकतात.  
- उन्हात स्प्रेडर फवारू नये. 
- स्प्रेडर फवारतांना झाडाला पाण्याचा ताण नसावा. 
- बऱ्याच प्रॉडक्टमध्ये स्प्रेडर वापरू नये अशा सूचना असतात. काही वाढ नियंत्रकात तशा शिफारशी असतात. त्या पाळाव्यात. 

(लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे संचालक आहेत.)

English Headline: 
Artical By Dr. Satilal Patil 
Author Type: 
External Author
डॉ. सतीलाल पाटील
Search Functional Tags: 
कीटकनाशक, शेती, farming, औषध, drug, कमळ, आग, स्त्री, मका, Maize, कंपनी, Company, लेखक
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Artical By Dr. Satilal Patil 
Meta Description: 
आपल्या शत्रूपासून वाचण्यासाठी किडे पानाच्या मागील बाजूस राहणे पसंत करतात. खरूज जशी अवघड जागी होते. तसेच पावडरी मिलड्यु सारख्या बुरशीचे डागही पानाच्या खालच्या अंगालाच उठतात. Artical By Dr. Satilal Patil 


पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. आवक, मागणी संतुलित राहिली. बहुतांश सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, मध्यप्रदेश येथून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून ३ ते ४ शेवगा, मध्यप्रदेश राजस्थान येथून ७ ट्रक मटार, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी २ टेम्पो आवक झाली.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले. सुमारे १ हजार पोती, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, फ्लॅावर १० तर कोबी ५ टेम्पो, सिमला मिरची, काकडी आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, भेंडी  ५ टेम्पो, गवार ३ टेम्पो, कांदा १२५ ट्रक, आग्रा, इंदौर, तळेगाव व नाशिक बटाटा सुमारे ३५ ट्रक, आणि मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची १० ट्रक आवक झाली. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा :१००-१५०, बटाटा : १२०-१५०, लसूण :२००-४००, आले सातारी : १८०-२२०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, टोमॅटो : १००-१४०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ७००-१०००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ६०-१२०, वांगी : २००-३००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची :३५०-४५०, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ५००, गाजर : १२०-१६०, वालवर : २००-२५०, बीट : ८०-१००, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : २५०-३००, मटार : परराज्य व स्थानिक २००-३००, पावटा : २००-२५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १६०-१८०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक ८० हजार तर मेथीची ४० हजार जुडीची आवक झाली होती. 

कोथिंबीर : ८००-१२००, मेथी : ६००-८००, शेपू : ४००-५००, कांदापात : ५००-६००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : ३००-५००, अंबाडी :३००-५००, मुळे : ६००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : ६००-८००, हरभरा गड्डी : ६००-८००

फळबाजार

उन्हाळा वाढल्याने फळांना मागणी वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने लिंबाचे भाव गोणीमागे १०० रुपये तर संत्र्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक आणि मागणी कायम असून दर स्थिर आहेत. तर कोकणातून हापूसच्या कच्च्या आंब्याची तुरळक आवक सुरु झाली आहे.
फळ विभागात रविवारी (ता.१३) संत्री आणि मोसंबी प्रत्येकी सुमारे ३० टन, डाळिंब ४० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे तीन हजार गोणी, पेरू ४०० क्रेटस्, चिक्कू ३ हजार डाग, कलिंगड ५० टेम्पो, खरबूज ३० टेम्पो तर द्राक्षांची सुमारे ५० टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ८००-११००, मोसंबी : (३ डझन) : २००-४५०, (४ डझन) : ८० ते २२०, संत्रा : (१० किलो) : ३००-९००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-२५०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-२२, पपई : ३-१५, चिक्कू (१० किलो) ८०-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, रत्नागिरी हापूस (कच्चा) (४ ते ८ डझन) : ३०००-७०००, द्राक्षे (१५ किलो) : माणिकचमण : ४००-५००, सोनाका : ४००-६००, अनुष्का (१० किलो) : ४५०-५००, जम्बो : ७००-८००, शरद : ४००-६००. 

फुलबाजार

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : २०-५०, अष्टर : जुडी १६-२५, सुट्टा ८०-१२०, कापरी : १०-३०, शेवंती : ४०-७०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-३०, गुलछडी काडी : ४०-८०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०,  जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : ६०-१००, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ९००-१२००, ऑर्चिड ३००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ५०-८०.

  मासळीबाजार

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १३) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडी ची ४०० किलो तर नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ टन आवक झाली होती. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने  मासळीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने चिकनच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत किलोमागे १० रुपयांनी महागले आहे. 

   खोल समुद्रातील मासळी   (प्रतिकिलोचे दर)

पापलेट : कापरी : १४००-१६००, मोठे : १४००-१५००, मध्यम : १०००-१३००, लहान : ८००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६५०-७५०, सुरमई : ६००-९००, रावस : ६००-१०००, घोळ : ५००-७००, करली : १६०-९००, करंदी : १४०-१६०, भिंग : ३२०-४४०, पाला : ७००-१५००, वाम : २००-९००, ओले बोंबील : १६०-२८०. 

कोळंबी : लहान २००-३६०, मोठी : ४४०-६००, जंबोप्रॉन्स : १५००-१६००, किंगप्रॉन्स : ८००-९००,  लॉबस्टर : १५००-१८००, मोरी : १६०-४००, मांदेली : ८०-१४०, राणीमासा : १८०-२४०, खेकडे : २००-४००, चिंबोऱ्या : ५००-६५०. 

   खाडीची मासळी

सौंदाळे : २००-३६०, खापी : २४०-३६० नगली : २४०-४८०, तांबोशी : ३२०-४४०, पालू : २५०-२८०, लेपा : १२०-२००, बांगडा : लहान : १४०-१५०, मोठा : १६०-२००, शेवटे : १८०-२८०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : १००-१६०, तिसऱ्या : २००-२४०, खुबे : ८०-१४०, तारली : १४०-१८०. 

   नदीतील मासळी

रहू : १४०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४८०, शिवडा : २४०-२८०, खवली : २००-२४०, आम्ळी : ८०-१६०, खेकडे : २००-२४०, वाम : ४८०-५५०. 
   मटण 
बोकडाचे ६८०, बोलाईचे ६८०, खिमा ६८०, कलेजी ७००. 
   चिकन
चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी २००, बोनलेस ३६०. 
   अंडी
गावरान (शेकडा) ८५०, डझन १०८, प्रतिनग ९. इंग्लिश (शेकडा) ४००, डझन ६०, प्रतिनग ५.

News Item ID: 
820-news_story-1647175825-awsecm-167
Mobile Device Headline: 
पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. आवक, मागणी संतुलित राहिली. बहुतांश सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, मध्यप्रदेश येथून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून ३ ते ४ शेवगा, मध्यप्रदेश राजस्थान येथून ७ ट्रक मटार, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी २ टेम्पो आवक झाली.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले. सुमारे १ हजार पोती, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, फ्लॅावर १० तर कोबी ५ टेम्पो, सिमला मिरची, काकडी आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, भेंडी  ५ टेम्पो, गवार ३ टेम्पो, कांदा १२५ ट्रक, आग्रा, इंदौर, तळेगाव व नाशिक बटाटा सुमारे ३५ ट्रक, आणि मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची १० ट्रक आवक झाली. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा :१००-१५०, बटाटा : १२०-१५०, लसूण :२००-४००, आले सातारी : १८०-२२०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, टोमॅटो : १००-१४०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ७००-१०००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ६०-१२०, वांगी : २००-३००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची :३५०-४५०, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ५००, गाजर : १२०-१६०, वालवर : २००-२५०, बीट : ८०-१००, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : २५०-३००, मटार : परराज्य व स्थानिक २००-३००, पावटा : २००-२५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १६०-१८०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक ८० हजार तर मेथीची ४० हजार जुडीची आवक झाली होती. 

कोथिंबीर : ८००-१२००, मेथी : ६००-८००, शेपू : ४००-५००, कांदापात : ५००-६००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : ३००-५००, अंबाडी :३००-५००, मुळे : ६००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : ६००-८००, हरभरा गड्डी : ६००-८००

फळबाजार

उन्हाळा वाढल्याने फळांना मागणी वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने लिंबाचे भाव गोणीमागे १०० रुपये तर संत्र्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक आणि मागणी कायम असून दर स्थिर आहेत. तर कोकणातून हापूसच्या कच्च्या आंब्याची तुरळक आवक सुरु झाली आहे.
फळ विभागात रविवारी (ता.१३) संत्री आणि मोसंबी प्रत्येकी सुमारे ३० टन, डाळिंब ४० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे तीन हजार गोणी, पेरू ४०० क्रेटस्, चिक्कू ३ हजार डाग, कलिंगड ५० टेम्पो, खरबूज ३० टेम्पो तर द्राक्षांची सुमारे ५० टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ८००-११००, मोसंबी : (३ डझन) : २००-४५०, (४ डझन) : ८० ते २२०, संत्रा : (१० किलो) : ३००-९००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-२५०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-२२, पपई : ३-१५, चिक्कू (१० किलो) ८०-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, रत्नागिरी हापूस (कच्चा) (४ ते ८ डझन) : ३०००-७०००, द्राक्षे (१५ किलो) : माणिकचमण : ४००-५००, सोनाका : ४००-६००, अनुष्का (१० किलो) : ४५०-५००, जम्बो : ७००-८००, शरद : ४००-६००. 

फुलबाजार

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : २०-५०, अष्टर : जुडी १६-२५, सुट्टा ८०-१२०, कापरी : १०-३०, शेवंती : ४०-७०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-३०, गुलछडी काडी : ४०-८०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०,  जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : ६०-१००, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ९००-१२००, ऑर्चिड ३००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ५०-८०.

  मासळीबाजार

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १३) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडी ची ४०० किलो तर नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ टन आवक झाली होती. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने  मासळीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने चिकनच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत किलोमागे १० रुपयांनी महागले आहे. 

   खोल समुद्रातील मासळी   (प्रतिकिलोचे दर)

पापलेट : कापरी : १४००-१६००, मोठे : १४००-१५००, मध्यम : १०००-१३००, लहान : ८००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६५०-७५०, सुरमई : ६००-९००, रावस : ६००-१०००, घोळ : ५००-७००, करली : १६०-९००, करंदी : १४०-१६०, भिंग : ३२०-४४०, पाला : ७००-१५००, वाम : २००-९००, ओले बोंबील : १६०-२८०. 

कोळंबी : लहान २००-३६०, मोठी : ४४०-६००, जंबोप्रॉन्स : १५००-१६००, किंगप्रॉन्स : ८००-९००,  लॉबस्टर : १५००-१८००, मोरी : १६०-४००, मांदेली : ८०-१४०, राणीमासा : १८०-२४०, खेकडे : २००-४००, चिंबोऱ्या : ५००-६५०. 

   खाडीची मासळी

सौंदाळे : २००-३६०, खापी : २४०-३६० नगली : २४०-४८०, तांबोशी : ३२०-४४०, पालू : २५०-२८०, लेपा : १२०-२००, बांगडा : लहान : १४०-१५०, मोठा : १६०-२००, शेवटे : १८०-२८०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : १००-१६०, तिसऱ्या : २००-२४०, खुबे : ८०-१४०, तारली : १४०-१८०. 

   नदीतील मासळी

रहू : १४०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४८०, शिवडा : २४०-२८०, खवली : २००-२४०, आम्ळी : ८०-१६०, खेकडे : २००-२४०, वाम : ४८०-५५०. 
   मटण 
बोकडाचे ६८०, बोलाईचे ६८०, खिमा ६८०, कलेजी ७००. 
   चिकन
चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी २००, बोनलेस ३६०. 
   अंडी
गावरान (शेकडा) ८५०, डझन १०८, प्रतिनग ९. इंग्लिश (शेकडा) ४००, डझन ६०, प्रतिनग ५.

English Headline: 
Agriculture news in marathi, Vegetable prices stable in Pune
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, बाजार समिती, agriculture Market Committee, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान, गवा, कांदा, तळेगाव, नाशिक, Nashik, बळी, Bali, नारळ, कोथिंबिर, फळबाजार, Fruit Market, कोकण, Konkan, हापूस, विभाग, Sections, डाळ, डाळिंब, पपई, papaya, पेरू, द्राक्ष, रत्नागिरी हापूस, फुलबाजार, Flower Market, झेंडू, गुलाब, Rose, मासळी, समुद्र, आंध्र प्रदेश, चिकन, पापलेट, सुरमई, खेकडे, Crab, मटण
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Vegetable prices stable in Pune
Meta Description: 
Vegetable prices stable in Pune पुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. आवक, मागणी संतुलित राहिली. बहुतांश सर्वच भाजीपाल्याचे दर स्थिर होते.