कोकणातील प्रमुख पीक म्हणजे भात...इथला बहुतांश शेतकरी फक्त भातशेती करतो. मात्र त्यामुळे नफ्यात वाढ होत नाही. अशा वेळी केळी सारख्या फळपिकांची लागवड फायद्याची ठरु शकते. रत्नागिरीतील काही शेतकऱ्यांना जेएसडब्लू या कंपनीने केळी लागवडीसाठी मदतीची हात दिलाये.
0 comments:
Post a Comment