पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने भातशेती केली जाते. मात्र एका प्रयोगशील शेतकऱ्यानं इथे मसाला पिकांचं बीज पेरलं. जयंत राऊत यांनी आपल्या नारळ, सुपारीच्या बागेत जायफळ, तमालपत्राच्या पिकांची लागवड केलीये. आपल्या वडिलांनी सुरु केलेला वसा ते यशस्वीरित्या पुढे चालवतायत.
0 comments:
Post a Comment