<p>ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल 5 हजार तीनशे कोटी रुपये राज्यातील विविध कारखान्यांनी थकवल्याचं समोर आलं. ही थकीत रक्कम मिळावी या मागणीसाठी खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याची घोषणा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली. मात्री ही घोषणा कुचकामी




0 comments:
Post a Comment