Sunday, January 30, 2022

पुणे बाजारात बहुतांश शेतीमालाचे दर स्थिर

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने बहुतांश शेतीमालाचे दर स्थिर होते. तर आवक घटल्याने कारली, दोडका आणि हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली होती.

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, उत्तर प्रदेशमधून कोबी ४ टेम्पो, मध्य प्रदेश २० ट्रक मटार, आंध्र प्रदेशातून शेवगा ७० गोणी, राजस्थान येथून १० ट्रक गाजर, तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे १० ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ९०० गोणी, टोमॅटो सुमारे १५ हजार क्रेट, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर सुमारे १० टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा सुमारे १२५० ट्रक, आग्रा, इंदूर आणि स्थानिक बटाटा सुमारे ४० ट्रक आवक झाली 
होती. 

फळभाज्यांचे १० किलोचे भाव
कांदा : १८०-२३०, बटाटा ९०-१४०, लसूण : १५०-३००, आले : सातारी १००-२००, भेंडी : ५००-७००, गवार : ७००-८००, टोमॅटो : १००-१५०, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ४५०-६००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००- ३००, काकडी : १५०-२००, कारली हिरवी ३५०-४००, पांढरी २५०-३००, पापडी : २००-२५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१५०, कोबी : १५०-२२०, वांगी : १००-२००, डिंगरी : ३००-३५०, नवलकोल : १००-१५०, ढोबळी मिरची: ४००-५००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड, २००-२२०, शेवगा: १२००-१५०० गाजर १४०-१६०, वालवर १५०-२००, बीट : २००-२५०, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : परराज्य -२००-३०० पावटा : २५०-३००, तांबडा भोपळा : ६०-१००, तोतापुरी कैरी - १५०-२००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ : शेकडा १०००-१६००. 

फळबाजारात रविवारी (ता. ३०) लिंबाची सुमारे १ हजार गोणी, डाळिंब आणि संत्रा प्रत्येकी सुमारे ३० टन, मोसंबी ५० टन, पपई ५ टेम्पो, चिकू २ हजार गोणी, पेरूची सुमारे २०० क्रेट, सीताफळ सुमारे दीड टन, कलिंगड ५ टेम्पो, खरबूज ४ टेम्पो, विविध बोरांची सुमारे २०० गोणी आणि द्राक्षांची सुमारे १५ टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : ३००-४५०, मोसंबी : (३ डझन) : २००-७५०, (४ डझन) : ६० -३५०, संत्रा : (१० किलो) : ३००-७००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ८०-१८०, गणेश : १०-३०, आरक्ता १०-६०, कलिंगड : १०-१६, खरबूज : २०-३० पपई : १०-१३, चिकू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो) : ५००-६००, सीताफळ १०-९०. बोरे (प्रति १० किलोचे दर) - चण्यामण्या ७००-८००, चेकनट ७००-८००, उमराण ७०-१४०, चमेली २५०-३००. द्राक्षे -जम्बो (१० किलो) - ४००-८००, सोनाका -३५०-७००, माणिकचमण -३००-४००.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे 
मागणी साधारण, उत्पादनात घट, दर व आवक स्थिर ः फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : १००-१३०, ॲस्टर (५ जुड्या) ः १०-१५, सुटा ६०-८०, कापरी : ३०-५०, शेवंती : ५०-१२०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १५-२५, गुलछडी काडी : ३०-५०, डच गुलाब (२० नग) : १००-२००, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१२०, शेवंती काडी ३००-५००, लिलीयम (१० काड्या) १०००-१२००, ऑर्चिड ५००-७००, ग्लाडिओ (१० काड्या) : ४०-८०.

मटण-मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ३०) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ५ टन, खाडीतील मासळीची सुमारे २०० किलो, नदीतील मासळीची १ टन, तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १५ टन आवक झाली होती. गेल्या आठवड्यातील थंडीचा कडाका आणि समुद्र किनारी वादळसदृश परिस्थितीमुळे वारा असल्याने मासेमारीसाठी बोटी समुद्रात न गेल्याने आवक घटली होती. परिणामी, विविध मासळीच्या दरात १० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १७००-२०००, मोठे- १५००-१८०० मध्यम : १२००-१३००, लहान ९५०-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ७००, सुरमई : ६००-९००, रावस : लहान ७००-९००, मोठा : १०००, घोळ : ७५०, करली : ३२०, पाला : ८००-१४००, वाम : पिवळी -७००-११००, काळी  ४००-५००, करंदी- सोललेली ४४०-४८०, साधी -१६०, ओले बोंबील : २५०-३२०, भिंग-४००-४८०. 

कोळंबी : लहान २४०-३६०, मोठी-४८०-६५०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ७५०-८००, लॉबस्टर : १५००-१७००, मोरी : २००-३६०, खेकडे : ३२०-४४०. चिंबोऱ्या : ५५०-६५०, मांदेली-१००-१४०, राणीमासा-२००-२४०. 

खाडीची मासळी 
सौंदाळे-२००-२४०, खापी-३००-३२० नगली : ३६०-४००, मोठी - ६००-७००, तांबोशी : ४००-४४०, पालू-२८०, लेपा - १४०-२००, बांगडा : लहान १६०, बांगडा मोठा-१५०-२८०, शेवटे २००-२४०, तिसऱ्या-२००-२४०, खुबे : १००-१४०, पेडवी-१००-१२०, वेळुंजी-१६०-२८०, तारली-१६०-२००. 

नदीतील मासळी : रहू-१६०, कतला-१६०-१८०, मरळ-४८०-५००, शिवडा-२४०, खवली- २४०, आम्ळी- १००-१६०, खेकडे- १८०, वाम-६०० 
थंडीमुळे चिकनच्या मागणीत वाढ झाली असून, प्रतिकिलो चिकनच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. अंड्यांचे दर स्थिर असल्याची माहिती चिकन व्यापारी रूपेश परदेशी यांनी सांगितले. मटणाचे दर स्थिर असल्याचे मटण व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. 

मटण ः बोकडाचे ६८०, बोलाईचे- ६८०, खिमा-६८०, कलेजी-७००. 
चिकनः २१० , लेगपीस-२६०, जिवंत कोंबडी-१६०, बोनलेस-३१०. 
अंडी : गावरान शेकडा ९१०, डझन १२०, प्रतिनगास १०. इंग्लिश शेकडा ४७५, डझन ६६, प्रतिनगास ५.५०.

News Item ID: 
820-news_story-1643549368-awsecm-854
Mobile Device Headline: 
पुणे बाजारात बहुतांश शेतीमालाचे दर स्थिर
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mobile Body: 

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने बहुतांश शेतीमालाचे दर स्थिर होते. तर आवक घटल्याने कारली, दोडका आणि हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली होती.

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, उत्तर प्रदेशमधून कोबी ४ टेम्पो, मध्य प्रदेश २० ट्रक मटार, आंध्र प्रदेशातून शेवगा ७० गोणी, राजस्थान येथून १० ट्रक गाजर, तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे १० ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ९०० गोणी, टोमॅटो सुमारे १५ हजार क्रेट, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर सुमारे १० टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा सुमारे १२५० ट्रक, आग्रा, इंदूर आणि स्थानिक बटाटा सुमारे ४० ट्रक आवक झाली 
होती. 

फळभाज्यांचे १० किलोचे भाव
कांदा : १८०-२३०, बटाटा ९०-१४०, लसूण : १५०-३००, आले : सातारी १००-२००, भेंडी : ५००-७००, गवार : ७००-८००, टोमॅटो : १००-१५०, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ४५०-६००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००- ३००, काकडी : १५०-२००, कारली हिरवी ३५०-४००, पांढरी २५०-३००, पापडी : २००-२५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१५०, कोबी : १५०-२२०, वांगी : १००-२००, डिंगरी : ३००-३५०, नवलकोल : १००-१५०, ढोबळी मिरची: ४००-५००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड, २००-२२०, शेवगा: १२००-१५०० गाजर १४०-१६०, वालवर १५०-२००, बीट : २००-२५०, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : परराज्य -२००-३०० पावटा : २५०-३००, तांबडा भोपळा : ६०-१००, तोतापुरी कैरी - १५०-२००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ : शेकडा १०००-१६००. 

फळबाजारात रविवारी (ता. ३०) लिंबाची सुमारे १ हजार गोणी, डाळिंब आणि संत्रा प्रत्येकी सुमारे ३० टन, मोसंबी ५० टन, पपई ५ टेम्पो, चिकू २ हजार गोणी, पेरूची सुमारे २०० क्रेट, सीताफळ सुमारे दीड टन, कलिंगड ५ टेम्पो, खरबूज ४ टेम्पो, विविध बोरांची सुमारे २०० गोणी आणि द्राक्षांची सुमारे १५ टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : ३००-४५०, मोसंबी : (३ डझन) : २००-७५०, (४ डझन) : ६० -३५०, संत्रा : (१० किलो) : ३००-७००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ८०-१८०, गणेश : १०-३०, आरक्ता १०-६०, कलिंगड : १०-१६, खरबूज : २०-३० पपई : १०-१३, चिकू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो) : ५००-६००, सीताफळ १०-९०. बोरे (प्रति १० किलोचे दर) - चण्यामण्या ७००-८००, चेकनट ७००-८००, उमराण ७०-१४०, चमेली २५०-३००. द्राक्षे -जम्बो (१० किलो) - ४००-८००, सोनाका -३५०-७००, माणिकचमण -३००-४००.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे 
मागणी साधारण, उत्पादनात घट, दर व आवक स्थिर ः फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : १००-१३०, ॲस्टर (५ जुड्या) ः १०-१५, सुटा ६०-८०, कापरी : ३०-५०, शेवंती : ५०-१२०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १५-२५, गुलछडी काडी : ३०-५०, डच गुलाब (२० नग) : १००-२००, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१२०, शेवंती काडी ३००-५००, लिलीयम (१० काड्या) १०००-१२००, ऑर्चिड ५००-७००, ग्लाडिओ (१० काड्या) : ४०-८०.

मटण-मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ३०) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ५ टन, खाडीतील मासळीची सुमारे २०० किलो, नदीतील मासळीची १ टन, तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १५ टन आवक झाली होती. गेल्या आठवड्यातील थंडीचा कडाका आणि समुद्र किनारी वादळसदृश परिस्थितीमुळे वारा असल्याने मासेमारीसाठी बोटी समुद्रात न गेल्याने आवक घटली होती. परिणामी, विविध मासळीच्या दरात १० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १७००-२०००, मोठे- १५००-१८०० मध्यम : १२००-१३००, लहान ९५०-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ७००, सुरमई : ६००-९००, रावस : लहान ७००-९००, मोठा : १०००, घोळ : ७५०, करली : ३२०, पाला : ८००-१४००, वाम : पिवळी -७००-११००, काळी  ४००-५००, करंदी- सोललेली ४४०-४८०, साधी -१६०, ओले बोंबील : २५०-३२०, भिंग-४००-४८०. 

कोळंबी : लहान २४०-३६०, मोठी-४८०-६५०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ७५०-८००, लॉबस्टर : १५००-१७००, मोरी : २००-३६०, खेकडे : ३२०-४४०. चिंबोऱ्या : ५५०-६५०, मांदेली-१००-१४०, राणीमासा-२००-२४०. 

खाडीची मासळी 
सौंदाळे-२००-२४०, खापी-३००-३२० नगली : ३६०-४००, मोठी - ६००-७००, तांबोशी : ४००-४४०, पालू-२८०, लेपा - १४०-२००, बांगडा : लहान १६०, बांगडा मोठा-१५०-२८०, शेवटे २००-२४०, तिसऱ्या-२००-२४०, खुबे : १००-१४०, पेडवी-१००-१२०, वेळुंजी-१६०-२८०, तारली-१६०-२००. 

नदीतील मासळी : रहू-१६०, कतला-१६०-१८०, मरळ-४८०-५००, शिवडा-२४०, खवली- २४०, आम्ळी- १००-१६०, खेकडे- १८०, वाम-६०० 
थंडीमुळे चिकनच्या मागणीत वाढ झाली असून, प्रतिकिलो चिकनच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. अंड्यांचे दर स्थिर असल्याची माहिती चिकन व्यापारी रूपेश परदेशी यांनी सांगितले. मटणाचे दर स्थिर असल्याचे मटण व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. 

मटण ः बोकडाचे ६८०, बोलाईचे- ६८०, खिमा-६८०, कलेजी-७००. 
चिकनः २१० , लेगपीस-२६०, जिवंत कोंबडी-१६०, बोनलेस-३१०. 
अंडी : गावरान शेकडा ९१०, डझन १२०, प्रतिनगास १०. इंग्लिश शेकडा ४७५, डझन ६६, प्रतिनगास ५.५०.

English Headline: 
Agriculture news in Marathi Prices of most agricultural commodities are stable in Pune market
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, शेती, farming, मिरची, आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, भुईमूग, Groundnut, फळबाजार, Fruit Market, डाळ, डाळिंब, सीताफळ, Custard Apple, द्राक्ष, झेंडू, ॲस्टर, aster, गुलाब, Rose, मटण, मासळी, समुद्र
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Prices of most agricultural commodities are stable in Pune market
Meta Description: 
Prices of most agricultural commodities are stable in Pune market पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने बहुतांश शेतीमालाचे दर स्थिर होते.


0 comments:

Post a Comment